जळगावा जिल्हा

मा. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली


   महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा उपमुखयमंत्री राहिलेले  अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ ला काटेवाडी ता. बारामती येथे झाला . ते १९८२ पासून राजकारणात सक्रिय झाले . जून १९९१ ला ते खासदार म्हणून निवडून आले मात्र सप्टेंबर १९९१ ला आमदार म्हणून निवडणूक लढविली व तेंव्हा पासून ते आमदार म्हणून निवडून आले. ते सर्वाधिक वेळा म्हणजे ५  वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले . ते महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहिले . राजकारणी लोकांमध्ये सर्वाधिक सक्रिय असलेले , कामांचा पाठपुरावा करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती . 
 त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड पोकळी निर्माण झाली .
   मा. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

जयसिंग वाघ
जळगाव.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button