आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबईराजकीय

“तुम्ही एकतरी बिस्किट पुडा घेऊन गेलात का?” – उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना उपरोधिक सवाल

मुंबई –
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा माजी. उप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीका केली.
“तुम्ही एकतरी बिस्किट पुडा घेऊन गेलात का?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित करून राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलाच उधाण आले आहे.

बिस्किट पुडा’ प्रश्न सध्या चर्चेचा गाजलेला मुद्दा ठरला आहे.

शिंदे यांच्या या वक्तव्यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून, हे विधान केवळ शब्दांचे टोमणे नसून सध्याच्या राजकीय वातावरणात एक प्रकारचे उपहासात्मक शस्त्र मानले जात आहे. महाराष्ट्रातील मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये या वक्तव्यामुळे कुतूहल निर्माण झाले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव ठाकरे यांच्यावर थेट नाव न घेता अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करून शिंदे यांनी स्वतःची राजकीय भूमिका अधिक ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणखी धारदार होण्याची चिन्हे आहेत.

या वक्तव्यावर ठाकरे गटाने प्रत्युत्तर देण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची आणखी एक नवी मालिका सुरू होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. समर्थक व विरोधक यामध्ये आपापले मत मांडताना दिसत असून, महाराष्ट्रातील राजकारणात हा ‘बिस्किट पुडा’ प्रश्न सध्या चर्चेचा गाजलेला मुद्दा ठरला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button