Uncategorized

बुलढाणा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुसकान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची संदीप शेळके यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

काल बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा ,मक्का, ज्वारी यासह फळबागाचे अतोनात नुकसान झाले आहे, यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून होऊन घेतला आहे..
त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे
संदीप शेळके यांनी
जिल्हाधिकाऱ्यामार्फत कृषीमंत्र्याकडे केली आहे…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button