जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे शेतकरी मरणाच्या दारात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शारदा संजय पवार चिखली सर्कल ग्रामीण भाग
सवना गावातील केशव-कोंडू शिरसाठ
यांच्या शेतातील ही बातमी समोर येत आहे संपूर्ण शेतामध्ये पाणी आहे गट नंबर 76 सवना शिवार.

दिनांक 18 /8/ 2025 रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे धक्कादायक बातमी समोर येत आहे

अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट आलेले आहे शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे पूर्ण शेतातून पाणी संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे संपूर्ण शेतामध्ये पाणी थांबलेला आहे

लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्याकडे बघावं शेतकऱ्यांचे शेताचे पंचनामे करावे
शेतकऱ्याला दिलासा द्यावा तात्काळ मदत जाहीर करावी🔏

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button