खानदेशजळगावा जिल्हा

मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास..!

मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जळगांव शहरात ठिकठिकाणी वाईट परिस्थिती उद्वभवली असून शहरातील तांबापुरा आणि फुकटपुरा परिसरात पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. शहरात नालेसफाईची कामे व्यवस्थितरीत्या पार न पडल्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील अनेक घरांमध्ये घुसून घरातील संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे तसेच पंचशीलनगर फुकटपुरा येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास देखील पाणी साचले होते आरपिआय महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे.व परिसरातील नागरिकांचा मागणी नुसार प.पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा कामांसाठी आमदार राजूमामा भोळे यांनी एकलाख रुपये देतो असे जाहीर केले व समाज बांधव यांनी आमदार साहेबाचे आभार मानले तसेच परिसरात आज आमदार राजू मामा भोळे यांनी भेट देवून नागरिकांशी चर्चा केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button